शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

लोडशेडिंग २ तासांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 02:28 IST

राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात लोडशेडिंग दोन तासांनी वाढविण्यात आले असून कृषिपंपांना आता रात्री १ नंतर वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.वीजपुरवठ्यासाठी राज्यात १३ झोन करण्यात आले असून त्यानुसार वेळापत्रक आखण्यात आले आहे. राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असला तरी १५०० मे.वॅ. पर्यंत तात्पुरते भारनियमन केल्याचा दावा महावितरणने केला आहे. राज्याला ९९०६ मेगावॅट वीज लागते. पण सध्या फक्त ५९०० मे.वॅ. वीज उपलब्ध होत आहे. आजवर रात्री ९ च्या सुमारास वीज पुरवठा सुरु होत होता. आता ही वेळ पुढे ढकलण्यात आली असून रात्री १ ते पावणेदोनच्या दरम्यान वीजपुरवठा सुरु होईल. पूर्वी १० तास वीज दिली होती; मात्र आता ती ८ तास दिली जाणार आहे. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.