शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
5
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
6
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
7
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
8
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
9
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
10
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
11
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
12
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
13
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
14
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
15
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
16
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
17
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
18
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
19
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
20
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

लोडशेडिंग २ तासांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 02:28 IST

राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागात लोडशेडिंग दोन तासांनी वाढविण्यात आले असून कृषिपंपांना आता रात्री १ नंतर वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.वीजपुरवठ्यासाठी राज्यात १३ झोन करण्यात आले असून त्यानुसार वेळापत्रक आखण्यात आले आहे. राज्यात ४ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला असला तरी १५०० मे.वॅ. पर्यंत तात्पुरते भारनियमन केल्याचा दावा महावितरणने केला आहे. राज्याला ९९०६ मेगावॅट वीज लागते. पण सध्या फक्त ५९०० मे.वॅ. वीज उपलब्ध होत आहे. आजवर रात्री ९ च्या सुमारास वीज पुरवठा सुरु होत होता. आता ही वेळ पुढे ढकलण्यात आली असून रात्री १ ते पावणेदोनच्या दरम्यान वीजपुरवठा सुरु होईल. पूर्वी १० तास वीज दिली होती; मात्र आता ती ८ तास दिली जाणार आहे. वीज स्थिती बदलताच कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास वीजपुरवठा करण्यात येईल, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.