शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

‘एलएलबी’चे विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: April 27, 2017 02:23 IST

नोव्हेंबर महिन्यात एलएलबीच्या पहिल्या सत्राची परीक्षा झाली. त्यात नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीला टाकल्या

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात एलएलबीच्या पहिल्या सत्राची परीक्षा झाली. त्यात नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीला टाकल्या. पण, केटी परीक्षेचा दिवस येऊन ठेपला तरी निकाल न लागल्याने विद्यार्थ्यांच मानसिक ताण वाढला आहे.एलएलबीच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ५०० रुपये आणि परीक्षेचे ५०० रुपये शुल्क भरले आहे. उद्या गुरुवार, २६ एप्रिलला एलएलबीच्या विद्यार्थ्यांची केटी परीक्षा आहे. पण, बुधवार, २५ एप्रिलला रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. हजारो विद्यार्थी केटीच्या परीक्षेची तयारी करत असतानाच निकाल जाहीर तर झाला नाही ना म्हणून संकेतस्थळावरही लक्ष ठेवून आहेत. परीक्षेच्या अभ्यासाचा ताण असूनही विद्यार्थ्यांकडे सध्या दुसरा पर्याय नसल्याचे स्टुण्डट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले. पुुनर्तपासणीसाठी विद्यार्थ्यांकडून ५०० रुपये घेतले जातात. पुनर्तपासणीत विद्यार्थी पास झाला तरी परीक्षेला बसल्यामुळे शुल्क परत मिळणार नाही. विद्यापीठाने याकडे लक्ष द्यावे, वेळेवर निकाल लावावेत अशी मागणी पवार यांनी केली. (प्रतिनिधी)