शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

साहित्य संमेलन रिकामटेकड्यांचाच उद्योग!

By admin | Updated: January 9, 2015 01:23 IST

‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला.

अहमदनगर : ‘कोसलाकार’ भालचंद्र नेमाडे हे चुकीचे काय बोलले, असा प्रतिप्रश्न करीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी नेमाडेंना अप्रत्यक्ष टोला लगावत ‘‘होय, साहित्य हे रिकामटेकड्यांचेच काम असते़ कामात व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ नेमाडे यांचे बोलणे म्हणजे शिवी नसून ओवी आहे,’’ अशी उपहासात्मक टीका डॉ़ मोरे यांनी गुरुवारी केली़डॉ़ मोरे म्हणाले, ‘‘साहित्याला उत्सवी स्वरूप असावे तरच ते लोकांना भावेल आणि लोकांपर्यंत पोहोचेल़ साहित्य सेवा ही खऱ्या अर्थाने रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़ आपापल्या कामांत व्यस्त असणारे कधी साहित्य संमेलनात फिरकले आहेत काय, असा सवाल करीत आपापल्या कामांत व्यस्त असणारे साहित्याची सेवा करूच शकत नाहीत़ साहित्य सेवेसाठी वेळ द्यावा लागतो़ त्यामुळे साहित्य हे रिकामटेकड्या लोकांचेच काम आहे़’’ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याबाबत ते म्हणाले, ‘‘घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी आहे़ त्यांना वंदन करण्यासाठीच हे साहित्य संमेलन तेथे घेत आहोत़ यात वावगे काही नाही़ ज्यांना यायचे त्यांनी यावे़ पुस्तक विकण्यासाठी आणि प्रकाशकांसाठी हे साहित्य संमेलन नाही,’’ असेही डॉ़ मोरे यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी) च्विकासाच्या नावाखाली वेगळ्या राज्याची मागणी चुकीची आहे़ उद्या कोणी वेगळा देश मागेल मग काय करायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला़च्प्रत्येक जण मुलाला इंग्रजी शाळेत टाकण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि मराठी शाळा टिकविण्याची वरवर चिंता व्यक्त करतो, हे चुकीचे असल्याचे डॉ़ मोरे म्हणाले़