शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

दुबार पेरणीची शक्यता मावळली

By admin | Updated: August 5, 2015 01:15 IST

राज्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पहिल्या पेरण्या बहुतांश भागात वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच, दुबार पेरणीचीही वेळ टळत चालली आहे

पुणे : राज्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपाच्या पहिल्या पेरण्या बहुतांश भागात वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच, दुबार पेरणीचीही वेळ टळत चालली आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाऊन शेतकरी आता थेट रब्बीचीच पेरणी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागानेही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.राज्यात ८३ टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र, जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बहुतांश भागातील पेरण्या वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने पीक विम्याची मुदत ७ आॅगस्टपर्यंत वाढवली. तरीही बहुतांश भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना आता पीक विम्याचाही लाभ घेता घेईल की नाही याबाबत साशंकता आहे. या आठवड्यात पाऊस झाला तरी वाढीव मुदतीत पीक विम्याचा लाभ घेता येणे शक्य दिसत नाही.दरम्यान, पावसाअभावी उद्भवलेल्या परिस्थितीबाबत बुधवारी मुख्यमंत्री, मुख्य सचिव हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर संवाद साधणार असल्याचे समजते. कृषिमंत्री व राज्यमंत्रीही या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.