शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

जेमतेम पाऊस

By admin | Updated: June 1, 2015 03:56 IST

दाच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या जेमतेमच पाऊस पडेल असा अंदाज असून खरिपाच्या हंगामात खंडवृष्टी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोकादायक

नाना काळे - (लेखक सोलापूर जिल्ह्यातील कासारवाडी येथील योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे प्रमुख आहेत.)दाच्या पावसाळ्यामध्ये सरासरीच्या जेमतेमच पाऊस पडेल असा अंदाज असून खरिपाच्या हंगामात खंडवृष्टी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी धोकादायक असला तरी रबीचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. खरीप हंगामामध्ये तुरळक वृष्टी दिसत असून, मृगाच्या अखेरच्या टप्प्यात बऱ्यापैकी पाऊस पडेल. त्यामुळे पेरण्या थोड्याशा उशीरा होतील. त्यानंतर देखील खंडवृष्टी असल्यामुळे आॅगस्ट महिना जवळपास कमी पावसाचा जाईल. त्यामुळे खरिपांच्या पिकांना थोडासा धोका संभवत आहे. असे असले तरी रबीचा हंगाम मात्र शेतकऱ्यांसाठी आनंददायी असून रब्बीच्या हंगामात पाऊस चांगला पडून पेरण्या वेळेवर होवून पिकेदेखील चांगली येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपापेक्षा रबी हंगामावरच लक्ष केंद्रीत करावे. डांबरी रस्ते व काँक्रीटीकरण यामुळे तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळेच मी शेती करीत असलेल्या ५५ वर्षांच्या अभ्यासात मागील दोन-तीन वर्षांतच सातत्याने गारा पडल्याचे दिसून आले. नैसर्गिक नियमानुसार जमिनीवर ३५ टक्के भागात जंगल असले पाहिजे. मात्र वृक्ष लागवडीपेक्षा वृक्ष तोडीवरच सध्या जास्त भर आहे. (लेखक सोलापूर जिल्ह्यातील कासारवाडी येथील योगीराज वेद विज्ञान आश्रमाचे प्रमुख आहेत.)