शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

रसिकतेशिवाय जीवनाला अर्थ नाही

By admin | Updated: April 5, 2017 01:02 IST

मोठं नाव कमावलेल्या लोकांमध्ये नेहमीच रसिकता असते. रसिकतेशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही, असे मत शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले

पुणे : मोठं नाव कमावलेल्या लोकांमध्ये नेहमीच रसिकता असते. रसिकतेशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही, असे मत शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले. गुरुवर्य डी. एस. खटावकर कला प्रतिष्ठानतर्फे डी. एस. खटावकर यांच्या स्मरणार्थ कलाक्षेत्रातील योगदनाबद्दल ज्येष्ठ चित्रकार डॉ. मुरली लाहोटी यांना कला जीवनगौरव पुरस्कार, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना गणेशोत्सवातील संस्मरणीय कामगिरीकरिता दत्तप्रभा जीवनगौरव पुरस्काराने मंगळवारी गौरवण्यात आले, त्या वेळी पुरंदरे बोलत होते.पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, माजी आमदार उल्हास पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक खटावकर आदी उपस्तिथ होते.आजची मुले ही चुकीच्या वाटेला चालली आहेत, अधिक अविवेकी होत चालली आहेत, ही खेदजनक बाब आहे, असे पुरंदरे म्हणाले. कलेविषयी ते म्हणाले, ‘‘कलेच्या क्षेत्रात आपण सगळेच लहान आहोत. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण करण्याची जबाबदारी पालकांची आहे.’’ मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘खटावकरांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. गणेशोत्सवात गणेशाच्या वेगळ्या मूर्तींचे स्वरूप त्यांनी तयार केले होते. त्यांनी शिल्पकला कशी पाहायची, याचे मार्गदर्शन केले. सध्या शिल्पकला कशी पहावी, कलेचा आस्वाद कसा घ्यावा, याचे वर्ग घेण्याची गरज आहे.’’ (प्रतिनिधी)>विषयाला संपूर्ण आयुष्य देऊन डी. एस. खटावकर यांनी लोकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या वागण्यातून त्यांनी एक आदर्श निर्माण केला. विविध मंडळांच्या देखाव्यांच्या सजावटीमध्ये खटावकरांची प्रेरणा असायची. समाजाच्या मनामध्ये कलाकारांसारखे लोक असतात म्हणून समाज पुढे जात असतो. उत्सवांबाबत अनेक कायदे आहेत. ज्या दिवशी कायदा जन्माला येतो, तेव्हा पळवाटही निर्माण होते. मात्र, जे कायद्याने होत नाही, ते संस्काराने करावे लागते.- गिरीश बापट, पालकमंत्री