शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

राष्ट्रवादीशी आघाडीचा विचार व्हावा

By admin | Updated: September 20, 2016 02:13 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे सांगून काँग्रेसला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पिंपरी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे सांगून काँग्रेसला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना खीळ बसावी, असे राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्ष कमकुवत केला असल्याचेही म्हटले आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना ऊत आला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला. महापालिकेत नगरसेवकांच्या जागा १२८ आहेत. राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून आल्यास आघाडीत काँग्रेसला किती जागा देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याची आठवणही त्यांनी पत्रात करून दिली आहे.गेल्या एक-दोन वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला संपविण्याची विधाने करत होते. स्थानिक पातळीवर पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना गाफील ठेवण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न होत आहे. काँगे्रसमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत सकारात्मक नसून, त्यांच्या मनात संभ्रम आहे. पक्षातील सर्वांची मते आजमावून मगच आघाडीचा निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)