शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

विधिमंडळाचे अधिवेशन तीन आठवड्यांचे

By admin | Updated: June 22, 2016 04:21 IST

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून ते तीन आठवडे चालेल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत असून ते तीन आठवडे चालेल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सांसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. या अधिवेशनात शासकीय कामकाजाशिवाय एकूण तेरा अध्यादेश मांडण्यात येणार असून ८ नवीन अध्यादेश मांडण्यात येणार असून ३ जुनी व २ नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. ५ आॅगस्टपर्यंतचे तात्पुरते कामकाज ठरविण्यात आले आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व पुढे चालू ठेवणे), महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा व दुसर्यांदा पुढे चालू ठेवणे), महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन , महाराष्ट्र महानगरपालिका आण िमहाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची तरतूद करणे, नगराध्यक्षांची थेट निवडणुकीने निवड करणे याबाबत तरतुदी), महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) आदी अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. प्रस्तावित विधेयके पुढील प्रमाणे - १) मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक.२) महाराष्ट्र डाळ (किंमतीचे नियमन व नियंत्रण) विधेयक. प्रलंबित विधेयके पुढील प्रमाणे - १) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक. २) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन). ३) महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक. (विशेष प्रतिनिधी)