शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

निवडणुकीनंतर शिक्षकांना रजा द्यावी

By admin | Updated: February 16, 2017 03:34 IST

जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग ४६ ते ४८ तास काम करावे लागते.

पुणे : जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग ४६ ते ४८ तास काम करावे लागते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामावर रुजू व्हावे लागते, परिणामी कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो, त्यामुळे निवडणुकीचे काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना रजा द्यावी, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पालिका निवडणुकांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कामावर आहेत. येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवसापासूनच सर्वांना संबंधित केंद्रावर कार्यरत व्हावे लागणार आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच सर्व निवडणूक यशस्वीपणे पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत निवडणुकीचे काम चालणार आहे. परिणामी सलग ४६ ते ४८ तास काम केल्याने या कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने रजा द्यावी, या मागणीचे निवेदन शिक्षक हितकारणी संघटनेतर्फे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव, राज्याचे मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)