शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अहमदनगरमध्ये भीषण अपघातात पुण्याचे सात जण जागीच ठार

By admin | Updated: May 24, 2017 10:51 IST

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे

ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 24 - अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो जीपने जीपने समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. नगर जवळील धनगरवाडी गावजवळ हा भीषण अपघात झाला. 
 
सर्व मृत पुणे जिह्यातील यवत येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बोलेरो जीपने सैलानी बाबांच्या दर्शनाला चालले होते. रात्री दोनच्या सुमारास बोलेरो जीपच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, आणि जीपने औरंगाबादकडून नगरकडे येणा-या ट्रकला जोराची धडक दिली. 
 
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हा भीषण अपघात झाला. समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या या अपघातात जीपमधील सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
 
मृतांची नावे-
1)मनोहर रामभाऊ गायकवाड-४५
2)अंकुश दिनकर नेमाने-45
3)मुबारक अबनास तांबोळी-52
4) बाळू किरण चव्हाण-50
५)स्वप्नील बाळू चव्हाण-17
6)गोकुळ रामभाऊ गायकवाड-40
7)अरुण पांडुरंग शिंदे