शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पुण्यातील टिंबर मार्टेकमध्ये लागलेल्या आगीत 40 घरं जळून खाक

By admin | Updated: April 25, 2017 11:42 IST

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 30 ते 40 घरं जळून खाक झाली असल्याची माहिती मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 25 - पुण्यातील टिंबर मार्केट परिसरातील विजय वल्लभ शाळे मागील घरांना पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये दुकाने, लाकडाचे गोडाऊन आणि 35 ते 40 घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे समजते. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून कुलिंगचे काम सुरू आहे. घटनेनंतर सिलेंडरचे दोन स्फोट झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टिंबर मार्केट येथील विजय वल्लभ शाळे मागील घरांना पहाटे अचानक आग लागली. यामध्ये आजुबाजुला लाकडाचे गोडाऊन असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रुप धारण केले. यामध्ये 35 ते 40 घरे, दुकाने आणि गोडाऊन जळून खाक झाले. 
 
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले होते. 15 गाड्या आणि चार वॉटर टँकरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीच घरं आणि गोदामांचं प्रचंड नुकसान झालं असलं तरी सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. तसंच जीवितहानी झाली नाही.