शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शिक पोरा शिक, आता लढायला शिक...!

By admin | Updated: June 13, 2016 23:21 IST

व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड नशिबी आलेले अठरा विश्व दारिद्रय पेलताना अख्या घरादाराची वाताहात झालेली... दुष्काळाने कुटुंबांतील कर्ता हिरावला... सगळीकडे आभाळच फाटलेले...

आधार गेला : काळजाचा तुकडाही शिक्षणासाठी दुरावलाव्यंकटेश वैष्णव ल्ल बीडनशिबी आलेले अठरा विश्व दारिद्रय पेलताना अख्या घरादाराची वाताहात झालेली... दुष्काळाने कुटुंबांतील कर्ता हिरावला... सगळीकडे आभाळच फाटलेले... अशा परिस्थितीत काळजाचा तुकडा असलेल्या पोटच्या पोराला देखील शिक्षणाच्या निमित्ताने दुरावण्याचे दु:ख न पेलवणारे, परंतु पोरगं शिकलं तर उद्याचा दिवस सुखकर होईन. या अपेक्षेने ५५ मायमाऊल्यांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सोमवारी निरोप दिला.भारतीय जैन संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना बारावी पर्यंतचे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी बीड जिल्ह्यातून ५५ मुले बीजेएसच्या पुणे येथील शाळेत रवाना झाले. याप्रसंगी त्यांना निरोप देण्यात आला.कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नाम फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, हभप भरतबुआ रामदासी, किशोर पगारीया, गौतम खटोड, दादासाहेब मुंडे, शिवराम घोडके, राजेंद्र मुनोत, किशोर पगारीया आदींची उपस्थिती होती.