शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पालेभाज्या कडाडल्या, कोथिंबीर ४० रुपये जुडी, पावसामुळे पालेभाज्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:03 IST

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमणात पालेभाज्या खराब झाल्या असून, आवकदेखील कमी झाली आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमणात पालेभाज्या खराब झाल्या असून, आवकदेखील कमी झाली आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. कोथिंबिरीची एक जुडी किरकोळ बाजारात तब्बल ४० ते ४५ रुपयांवर पोहोचली आहे, तर मेथीच्या भाजीची जुडी १५ ते २५ रुपयांनी विक्री केली जात आहे.पावसाने भिजल्यामुळे ओल्या होत असून दुय्यम दर्जाच्या होत आहेत. आवक होणाºया पालेभाज्यांपैकी तब्बल ६० इतक्या पालेभाज्या खराब आहेत़ गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली आहे, मात्र मागणी चांगली असल्याने बाजारात तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे भाज्यांच्या भावातही वाढ झाली आहे़ गेले आठवडाभर पाऊस पडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.़ घाऊक बाजारात कोथिंबिरीची एक जुडी १० ते २० रुपयांना मिळत असून किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपयांनी विक्री होत आहे़ तसेच मेथी घाऊक बाजारात ८ ते १५ रुपयांनी विक्री केली जात आहे. ती किरकोळ बाजारात १५ ते २५ रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे़ इतर पालेभाज्यांचीही चढ्या दरानेच विक्री होत आहे़