शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

लातूरला पाणी; ८00 कोटी हवे

By admin | Updated: March 22, 2016 04:05 IST

लातूर शहर व परिसराचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. आगामी काळात कायमस्वरूपी यातून मार्ग काढण्यासाठी जायकवाडी, उजनी, माजलगाव या पाणी प्रकल्पांतून जलवाहिनी टाकण्याचा

औरंगाबाद : लातूर शहर व परिसराचा पाणीप्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. आगामी काळात कायमस्वरूपी यातून मार्ग काढण्यासाठी जायकवाडी, उजनी, माजलगाव या पाणी प्रकल्पांतून जलवाहिनी टाकण्याचा प्राथमिक प्रस्ताव विभागीय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.मातोळा येथून लातूर परिसरातील १० खेड्यांसाठी ८३ लाख रुपयांच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. उस्मानाबाद व परिसरासाठी १६ एमएलडी पाणी लागणार असून उस्मानाबाद नगर परिषदेने उजनीतून येणारे सर्व पाणी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. लातूरसाठी तांत्रिकदृष्ट्या प्रस्तावित केलेल्या ५६ कोटी रुपयांच्या दोन्ही योजना शासनाकडे प्रलंबित आहेत. उजनी, माजलगाव, जायकवाडी यापैकी ज्या प्रकल्पातून पाणी उचलणे सोयीस्कर ठरेल तेथून योजना कार्यान्वित करण्याचा विचार सुरू आहे. नैसर्गिकदृष्ट्या किफायतशीर योजनेवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले.