शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

पावसामुळे रेल्वेगाड्या ११ तास लेट

By admin | Updated: July 11, 2016 21:11 IST

पावसामुळे अहमदाबादकडून नागपूरमार्गे जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या ११ तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 11- पावसामुळे अहमदाबादकडून नागपूरमार्गे जाणाऱ्या बहुतांश रेल्वेगाड्या ११ तास उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुममध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे.पावसामुळे अहमदाबादवरून नागपूरमार्गे पुरी, हावडा, रामेश्वरम, बेंगळुरू, पाँडेचरी येथे जाणाऱ्या रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत आहेत. दरम्यान उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यात गाडी क्रमांक १२८४४ अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस ११ तास, १२८३३ अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस अनिश्चित कालावधीसाठी उशिराने धावत आहे. रेल्वेगाडी क्रमांक ११४५३ अहमदाबाद-नागपूर प्रेरणा एक्स्प्रेस ११ तास, रेल्वेगाडी क्रमांक १५१२० मंडुअधीह-रामेश्वरम एक्स्प्रेस दोन तास, रेल्वेगाडी क्रमांक १२२९६ पाटलीपुत्र-बेंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस तीन तास आणि २२४०४ नवी दिल्ली-पाँडेचेरी एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा धावत आहे. उशिरा येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसण्याची वेळ आली आहे. दरम्यान रेल्वेस्थानकावरील वेटिंग रुममध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.