शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? मा.गो.वैद्य

By admin | Updated: April 9, 2016 13:01 IST

भाषेबद्दलचा अहंकार सोडून तिचा आदर करण्यास शिका. भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? असा सवाल विचारत मा.गो.वैद्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - ' भाषेबद्दलचा अहंकार सोडून तिचा आदर करण्यास शिका. भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय? असा सवाल विचारत संघाचे ज्येष्ठ नेते  मा. गो. वैद्य यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
गुढी पाडव्यानिमित्त शुक्रवारी शिवाजी पार्कवर घेण्यात आलेल्या सभेत राज यांनी वैद्य यांच्यावर टीका केली होती. ' राज्याचे चार तुकडे करा म्हणतात. कोण ते मागो वैद्य? काय मागू ते मिळेल काय, म्हणे महाराष्ट्राचे चार तुकडे करणार. संघाने आधी गुजरातचे तुकडे करावेत, मग महाराष्ट्राचे बोलावे' अशा शब्दांत राज यांनी वैद्यांवर टीका करत संघाचा समाचार घेतला. 
त्याच पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये मा.गो.वैद्य यांनी राज यांना चार शब्द सुनावले. 'भाषेचा मुद्दा महत्वाचा की नागरिकांची सोय?' असा सवाल वैद्य यांनी विचारला. किमान ५० लाख लोकसंख्येचं राज्य निर्माण करा, नवीन राज्य पुनर्रचना आयोगाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्य वेगळे झाले तरी भाषा एकच असेल, असेही ते म्हणाले.