शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे जमिनी विनाअधिसूचित - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 05:15 IST

भूसंपादनास स्थानिक नागरिकांचा असणारा तीव्र विरोध आणि लागवडीखालील शेतजमीन संपादित न करण्याच्या शासनाच्या

मुंबई : भूसंपादनास स्थानिक नागरिकांचा असणारा तीव्र विरोध आणि लागवडीखालील शेतजमीन संपादित न करण्याच्या शासनाच्या धोरणाला अनुसरूनच अधिसूचित जमिनी विनाअधिसूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सरकारने अधिगृहित केलेली कोणतीही जमीन आपण विनाअधिसूचित केली नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्योगमंत्रीसुभाष देसाई यांनी निवेदनाद्वारेजमीन विनाअधिसूचित करण्याबाबत केल्या जाणाºया आरोपांना उत्तरदिले.नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मौजे गोंदे दुमाला आणि वाडीवरे आदी भागातील ३१ हजार ५० एकर जमीन वगळल्याचा बेफाम आरोप विरोधकांनी केला. प्रत्यक्षात फक्त ३१.५० हेक्टर जमीनच विनाअधिसूचित करण्यात आली. शिवाय, राज्य घटनेच्या कलम २४४नुसार अनुसूचित क्षेत्रामधीलजमिनी संपादित करता येत नाहीत. त्यामुळे आदिवासीबहुल इगतपुरीमधील गोंदे दुमाला व वाडीवरे भागातील जमिनी वगळण्याशिवाय पर्याय नव्हता, असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.याशिवाय, स्थानिकांचा तीव्र विरोध, भूसंपादनासाठी अवास्तव मोबदल्याची मागणी, अधिसूचित जमिनींचा ताबा शेतकºयांनी स्वत:कडेच ठेवल्याने या जमिनी विनाअधिसूचित करण्याचा निर्णय घेतल्याचे देसाई यांनी सांगितले.