शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

‘भूमी अधिग्रहण कायद्याविरोधात देशभर दौरा’

By admin | Updated: August 28, 2015 01:00 IST

भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध व सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहे.

सोलापूर : भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध व सैनिकांसाठी ‘वन रँक वन पेन्शन’ या मागणीसाठी २ आॅक्टोबर रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहे. आंदोलनास समर्थन मिळविण्यासाठी सप्टेंबर महिन्यात देशभर दौरा करणार असून हा कायदा रद्द करेपर्यंत मी गप्प बसणार नाही, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी दिला. पाणीटंचाई लक्षात घेऊन छावण्या उघडण्यास अडचण वाटत असेल तर टंचाईक्षेत्रात चारा डेपो उघडण्याची गरज आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिले आहे. प्रशासनाने कर्तव्यास विलंब न करता लोकांना दिलासा देणारी कृती करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) उजनीत पाणी सोडा : वरच्या धरणातून उजनीमध्ये २0 टीएमसी पाणी सोडावे, असा आग्रह मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे धरणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली. भीमा नदीकाठची पिके वाळून चालली आहेत. त्यामुळे भीमेत पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत अशी आमची ठाम मागणी आहे, असे ते म्हणाले.