शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना १८ हजार ५६० कोटी रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:35 IST

अधिक परताव्याचे आमिष : ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक फसवणूक

- लक्ष्मण मोरे

पुणे : वित्तीय संस्थांच्या आमिषाला बळी पडून आयुष्याची पुंजी त्यांच्या स्वाधीन केलेल्या राज्यातील गुंतवणूकदारांना तब्बल १८ हजार ५६० कोटी ९६ लाख रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. सीआयडी या प्रकरणांचा तपास करत आहे.

नोंदणी झालेल्या कंपन्या, सहकारी कायद्याखालील पतसंस्था, मल्टिलेव्हल मार्केटिंग संस्था, शिक्षणसंस्था, घरासाठी कर्ज देणाऱ्या संस्था, नोकरी देणाºया संस्था, शेअर्स आणि अन्य अशा संस्थांनी केलेल्या फसवणुकीची सीआयडीने वर्गीकरण केले आहे. या संस्थांच्या आमिषाला ग्राहक भुलतात. आपली आयुष्यभराची कमाई या भुलाव्याला बळी पडून गुंतवून बसतात.

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. समृद्ध जीवन आणि भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थांसारख्या (बीएचआर) संस्थांनी ग्राहकांची शेकडो कोटींची फसवणूक केली आहे. समृद्ध जीवनच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, त्यांचा तपास सीआयडी व सीबीआय करीत आहे. बीएचआरविरुद्ध ४७ हजार ६०० ठेवीदारांनी जबाब दिले असून, आतापर्यंत १७३ कोटी ३९ लाख ३९ हजारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मोठा परतावा व अधिक व्याजाच्या बहाण्याने पतसंस्था व मल्टीलेव्हल मार्केटींग कंपन्यांनी गेल्या तीन वर्षात तब्बल १६० कोटी ८४ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.१0२ कोटीच आतापर्यंत झाले हस्तगततपासाच वेग मात्र अतिशय मंदावलेला आहे. २०,३९४ गुन्ह्यांपैकी १३,२१३ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.फसवणूक झालेल्या १८ हजार ५६० कोटी ९४ लाख रुपयांपैकी अवघी १०२ कोटी २७ लाख ५५ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.त्यामुळे तपासाची एकंदरीत स्थिती लक्षात येते. यातील बहुतांश गुन्हे स्थानिक पातळीवरील आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे शाखा अथवा पोलीस ठाणे स्तरावर केला जातो.

टॅग्स :fraudधोकेबाजी