शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

राज्यात २५४ शहरांमध्ये लखलखाट

By admin | Updated: October 21, 2015 03:50 IST

केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून महावितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या आधुनिकीकरणामुळे वीजहानी व वाणिज्यिकहानी कमी होईल. शहरी भागांसोबत ग्रामीण भागांतील ग्राहकांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास वीज मिळावी, यासाठी वीजयंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी शहरांचा यात समावेश आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कोल्हापूर, कागल, मुरगूड, गडहिंग्लज तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टाचा समावेश आहे.(प्रतिनिधी)असे होणार आधुनिकीकरणपाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये या योजनेतून कामे.३३ केव्हीची १२८ नवीन उपकेंदे्र६० उपकेंद्रांची क्षमता वाढतीन हजार ७७८ किलोमीटर उच्चदाब व तीन हजार १५१ किलोमीटर लघुदाब वाहिन्यानवीन ६०६० वितरण रोहीत्रयोजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातूनच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.