शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

राज्यात २५४ शहरांमध्ये लखलखाट

By admin | Updated: October 21, 2015 03:50 IST

केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत राज्याच्या २५४ शहरांतील वीज यंत्रणांचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून महावितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. या आधुनिकीकरणामुळे वीजहानी व वाणिज्यिकहानी कमी होईल. शहरी भागांसोबत ग्रामीण भागांतील ग्राहकांना आठवड्याचे सातही दिवस २४ तास वीज मिळावी, यासाठी वीजयंत्रणा सक्षम करण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी शहरांचा यात समावेश आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, पन्हाळा, पेठवडगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड, कोल्हापूर, कागल, मुरगूड, गडहिंग्लज तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, आष्टाचा समावेश आहे.(प्रतिनिधी)असे होणार आधुनिकीकरणपाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांमध्ये या योजनेतून कामे.३३ केव्हीची १२८ नवीन उपकेंदे्र६० उपकेंद्रांची क्षमता वाढतीन हजार ७७८ किलोमीटर उच्चदाब व तीन हजार १५१ किलोमीटर लघुदाब वाहिन्यानवीन ६०६० वितरण रोहीत्रयोजना राबविण्यासाठी राज्याला अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यातूनच आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे.