शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

लाही लाही!

By admin | Updated: March 26, 2015 02:16 IST

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्चचा पहिला पंधरवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यावर आता उष्णतेची लाट आली आहे.

राज्यभरात उन्हाचा मार्चमध्येच तडाखा : मुंबईत अंगणवाडी सेविकेचा उष्माघाताने मृत्यू भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंशाची नोंदपुणे : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्चचा पहिला पंधरवड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर राज्यावर आता उष्णतेची लाट आली आहे. बुधवारी अनेक शहरांचे कमाल तापमान ४० अंशाच्या वर गेले होते. भिरा येथे सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातील हा उच्चांक आहे. मुंबईत आंदोलनलादरम्यान एका अंगणवाडी सेविकेचा उष्माघाताने मृत्यू झाला.मध्य महाराष्ट्राच्या कमाल आणि किमान तापमानात बुधवारी लक्षणीय वाढ नोंदविली गेली. भिरापाठोपाठ मुंबई, मालेगाव व सोलापूरचे तापमान प्रत्येकी ४०.८ अंश, अकोल्याचे तापमान ४०.५ अंश, चंद्रपूर ४०.४, जळगाव ४०.३ अंश, उस्मानाबादचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. किमान तापमानही वेगाने वाढू लागल्याने रात्रीच्या उकाड्यातही वाढ होत आहे. बहुतांश शहरांचे किमान तापमान २१ अंशाच्या वर गेले आहे.मुंबईचा पारा ४०.८ अंशांवरमुंबईचा पारा बुधवारी तब्बल ४०.८ अंश सेल्सिअसवर गेला. मार्च महिन्यात या मोसमात आतापर्यंत नोंदविण्यात आलेले शहरातील सर्वाधिक कमाल तापमान आहे.पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याची तीव्रता वाढल्याने राज्याच्या कमाल तापमानात वाढ होत आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.पुढील चार दिवस राज्याच्या अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता.प्रमुख शहरांमधील कमाल तापमान पुणे ३७.७, जळगाव ४०.३, कोल्हापूर ३६.६, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४०.८, नाशिक ३८.५, सांगली ३७.४, सातारा ३८.२, सोलापूर ४०.८, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३४.४, डहाणू ३४.८, भिरा ४३.५, उस्मानाबाद ४०, औरंगाबाद ३८.४, परभणी ३९.१, अकोला ४०.५, अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.२, ब्रम्हपुरी ३९.७, चंद्रपूर ४०.४, नागपूर ३९.८, वाशिम ३८.२, वर्धा ३९, यवतमाळ ३६.८.(आकडेवारी अंश सेल्सिअसमध्ये)मुंबईत मार्चमधील ‘ताप’दायक दिवसदिवसतापमान५ मार्च १९१८४०.४२८ मार्च १९५६४१.७१६ मार्च २०११४१.६२५ मार्च २०१५४०.८