शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शहरांत गरिबांसाठी दोन कोटी घरांची कमतरता

By admin | Updated: March 6, 2016 03:49 IST

केंद्र सरकारने राजीव आवास योजना बंद केली असून, तिचा समावेश पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे मध्ये करण्यात आला आहे. मात्र शहरी गरीबांची घरे आवश्यकतेपेक्षा दोन कोटींनी कमी आहेत.

प्रमोद गवळी,  नवी दिल्ली केंद्र सरकारने राजीव आवास योजना बंद केली असून, तिचा समावेश पंतप्रधान आवास योजना-सर्वांसाठी घरे मध्ये करण्यात आला आहे. मात्र शहरी गरीबांची घरे आवश्यकतेपेक्षा दोन कोटींनी कमी आहेत.गृहनिर्माण व शहरी गरीबी मदत राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. खा. विजय दर्डा यांनी संबंधित प्रश्न विचारला होता. बाबुल सुप्रियो म्हणाले की, बाराव्या पंचवाषिंक योजनेत १ कोटी ८0 लाख घरांची कमतरता असेल, असे गृहित होते. मात्र झोपडपट्टीतही न राहणाऱ्या शहरी गरिबांची संख्या लक्षात घेता आवश्यक घरांची संख्या दोन कोटींवर गेली आहे. ते म्हणाले की, जून २0१५ मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली. त्यात घरांसाठी भूखंड, कर्ज व सबसिडी, सरकार व संबंधित व्यक्ती यांच्यात घरबांधणीत भागीदारी आणि लाभार्थीने स्वत: घरबांधणी करणे अशा चार बाबींचा समावेश आहे.राजीव आवास योजनेखाली सुरुवातीला ७७२ कोटी ४५ लाख रुपये खर्च करून १८३ गृहबांधणी प्रकल्प सुरू आहेत. त्यात १ लाख ४१ हजार ८४८ घरे बांधली जात आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकारनेही ३६0६ कोटी रुपये दिले होते.