शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मीठाचा तुटवडा ही निव्वळ अफवा, विश्वास ठेवू नये

By admin | Updated: November 12, 2016 00:09 IST

500 आणि 1000 रूपयांच्या बंदीच्या त्रासातून नागरिक सावरत असतानाच महाराष्ट्रासह, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये मीठाची कमतरता असल्याची अफवा वा-यासारखी पसरली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - 500 आणि 1000 रूपयांच्या बंदीच्या त्रासातून नागरिक सावरत असतानाच महाराष्ट्रासह, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये मीठाची कमतरता असल्याची अफवा वा-यासारखी पसरली आहे. देशात मीठाची कमतरता नसून ही निव्वळ अफवा आहे असं ग्राहक सेवा विभागाकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं असून अफवा पसरवणा-यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं असून अफवा पसरवणा-यांवर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले. 
दरम्यान, मीठाच्या कमतरतेची अफवा वा-यासारखी पसरली असून  या अफवेनंतर दुकानांमध्ये लोकांनी मीठ खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेशसह राज्यात मुंबई, जळगाव, बुलढाणा, अहमदनगर, मालेगाव आदी शहरांमध्ये मीठाच्या कमतरतेच्या अफवांचा पेव फुटला आहे. या अफवेचा फायदा घेत दुकानदारांनीही मीठाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले असून 200 ते 300 रुपये किलोंनी विकण्यास सुरुवात केली. 
 मीठाचा तुटवडा होणार असल्याची निव्वळ अफवा आहे, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, मीठाचा तुटवडा नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलं आहे तर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.