शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मीठाचा तुटवडा ही निव्वळ अफवा, विश्वास ठेवू नये

By admin | Updated: November 12, 2016 00:09 IST

500 आणि 1000 रूपयांच्या बंदीच्या त्रासातून नागरिक सावरत असतानाच महाराष्ट्रासह, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये मीठाची कमतरता असल्याची अफवा वा-यासारखी पसरली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - 500 आणि 1000 रूपयांच्या बंदीच्या त्रासातून नागरिक सावरत असतानाच महाराष्ट्रासह, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये मीठाची कमतरता असल्याची अफवा वा-यासारखी पसरली आहे. देशात मीठाची कमतरता नसून ही निव्वळ अफवा आहे असं ग्राहक सेवा विभागाकडून स्पष्ट कऱण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं असून अफवा पसरवणा-यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं असून अफवा पसरवणा-यांवर कारवाई करण्यात येईल असंही ते म्हणाले. 
दरम्यान, मीठाच्या कमतरतेची अफवा वा-यासारखी पसरली असून  या अफवेनंतर दुकानांमध्ये लोकांनी मीठ खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेशसह राज्यात मुंबई, जळगाव, बुलढाणा, अहमदनगर, मालेगाव आदी शहरांमध्ये मीठाच्या कमतरतेच्या अफवांचा पेव फुटला आहे. या अफवेचा फायदा घेत दुकानदारांनीही मीठाचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले असून 200 ते 300 रुपये किलोंनी विकण्यास सुरुवात केली. 
 मीठाचा तुटवडा होणार असल्याची निव्वळ अफवा आहे, नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, मीठाचा तुटवडा नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनी दिलं आहे तर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.