शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

लाखो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: May 18, 2016 02:01 IST

नांगरगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

लोणावळा : नांगरगाव येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या घटनेला २४ तास उलटले, तरी नगर परिषदेकडून जलवाहिनी दुरुस्त न झाल्याने नागरिकांनी संताप व नाराजी व्यक्त केली आहे.नांगरगावातील मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. ती बाब सुजाण नागरिकांनी शेजारीच असलेल्या नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळील कर्मचाऱ्याला जाऊन सांगितली. मात्र, घटनास्थळी जाण्याचे टाळत या कर्मचाऱ्याने आम्हाला वरिष्ठांकडून सांगितले, तर पाहू असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. या संदर्भात संबंधित नागरिकांनी नगर परिषदेच्या संकेतस्थळावर तक्रार केली आहे.राज्यात दुष्काळ असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना अशा प्रकारे पाण्याचे पाट वाहत आहेत. दरम्यान, वाहिनी फुटल्याने परिसरात व रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.