शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

आदिवासींचा 'काष्टा-लंगोट' मोर्चा

By admin | Updated: July 29, 2016 19:37 IST

मुंबई शहराच्या विकास नियोजन आराखड्यात येथील २२२ आदिवासी पाड्यांची नोंद करावी, म्हणून श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानहून आदिवासींचा काष्टा-लंगोट मोर्चा काढला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ : मुंबई शहराच्या विकास नियोजन आराखड्यात येथील २२२ आदिवासी पाड्यांची नोंद करावी, म्हणून श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानहून आदिवासींचा काष्टा-लंगोट मोर्चा काढला. पारंपारिक वेशभूषेत सामील झालेल्या आदिवासींमुळे या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधले.

यावेली श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित म्हणाले की, मुंबईमधील कोळी समाजाप्रमाणे येथील आदिवासीही मुंबईचे भूमिपुत्र आहेत. आदिवासी पाड्याच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यांच्या जमिनींवर बिल्डर लॉबीचा डोळा असून, याच कारणास्तव आदिवासी पाड्यांना विकास आराखड्यात बगल देण्यात आली. शासनाने यापुढेही आदिवासी पाड्यांची नोंद विकास आराखड्यात केली नाही, तर आणखी तीव्र संघर्ष करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

कांदिवलीच्या टाटा पॉवर येथे पोलिसांनी मोर्चा रोखत, श्रमजीवीच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेला पाठवले. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, संघटनेचे नेते बाळाराम भोईर, विजय जाधव , नलिनी बुजड यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेत, प्रवीण परदेशी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबईतील आदिवासी पाड्यांचा नवीन विकास नियोजन आराखड्यात समावेश करून घेण्याचे निर्देश दिले आहेत.