शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

कोयनेचे पाणी मुंबईला नेणार : वायकर

By admin | Updated: February 2, 2015 23:56 IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

पाटण : ‘इंग्रजांच्या काळात १७० किलोमीटरची जलवाहिनी टाकून मुंबईला पाणीपुरवठा केला होता. तर मग कोयना धरणातील पाणी मुंबईला का जाऊ शकत नाही? त्यासाठी भविष्यात पाठपुरावा करून कोयनेचे पाणी मुंबईला नेणार आहे,’ अशी माहिती गृहनिर्माण, उच्च शिक्षण व तंत्रज्ञान राज्यमंत्री तसेच रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली.दौलतनगर,मरळी, ता. पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.वायकर म्हणाले, ‘कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती करून उरलेले पाणी नदीत सोडले जाते. हे पाणी वाया जात आहे. दुसरीकडे चिपळूणमधील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. अशा गावांना कोयनेच्या पाण्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. प्राध्यापकांची संख्या कमी पडत आहे. तासिका धर्तीवर अनेकजण कमी पगारात काम करत आहेत. राज्यातील औद्योगिक वसाहतीत अनेक यंत्रणा पडून आहेत. बाजारात कुशल कामगारांचा पुरेसा संख्याबळ असताना अशा यंत्रणा व गुंतवणुकीचा प्रत्यक्ष वापर झाला पाहिजे.’ ‘महिलांना पन्नास टक्के राखीव जागा असल्याच पाहिजेत, हे शिवसेनेचे धोरण आहे. प्राथमिक शिक्षण विभाग माझ्या ताब्यात नसला तरी वीस पटांखालील शाळा बंद करणे, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे व प्राथमिक शिक्षण विभागाचे सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे.’ (प्रतिनिधी)