शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार

By admin | Updated: October 5, 2015 02:41 IST

राज्याच्या अनेक भागांत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवार व रविवारीही अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली

मुंबई : राज्याच्या अनेक भागांत तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवार व रविवारीही अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तथापि, रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला होता. तर राज्यभरात वीज कोसळून सहा जणांचे बळी गेले.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणात बहुतेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हर्णे येथे सर्वाधिक ९० मिमी पावसाची नोंद झाली. भिवंडी, पेण, पनवेल, अलिबाग, कुलाबा, ठाणे याभागात ६० ते ७० मिमी पाऊस पडला. तसेच मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी भागासह अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. विदर्भ व मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस पडला. तर रविवारी प्रमुख शहरांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद उस्मानाबाद येथे ३८ मिमी इतकी झाली.सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वीज कोसळून एका कुटुंबातील काका-पुतणीसह तिघांचा बळी गेला. तर नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात ऊसतोडणी मजुराचा तर श्रीगोंदा येथे एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला़ बीड जिल्ह्यात वीज पडून एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.