शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

कोल्हापूर मनपात सेनेशी जमणार नाही

By admin | Updated: August 10, 2015 00:50 IST

एकाच घरात राहायचे आणि आरोप करायचे, हे शिवसेनेचे वर्तन योग्य नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य पातळीवरून युतीचा फेरविचार झाला तरी

कोल्हापूर : एकाच घरात राहायचे आणि आरोप करायचे, हे शिवसेनेचे वर्तन योग्य नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य पातळीवरून युतीचा फेरविचार झाला तरी, या आरोप करणाऱ्या शिवसेनेशी आपले जमणार नाही, अशी ठाम भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत घेतली.ताराराणी आघाडीसमवेत जाण्याचा निर्णय, स्वबळ आणि आरक्षण आदी मुद्द्यांवरून शिवसेनेने भाजपावर आरोप-टीका केली आहे. त्याअनुषंगाने भविष्यात राज्य पातळीवर युतीबाबत फेरविचार झाला तयार कोल्हापुरात भाजपा काय करणार, असे विचारले असता पाटील म्हणाले, काळाच्या ओघात काय होईल हे सांगता येत नाही. मात्र, फेरविचार झाला, तरी भाजपाचे शिवसेनेशी जमणार नाही. सध्या तरी, भाजपा-ताराराणी आघाडी-स्वाभिमानी-रिपाइं ही आघाडी सक्षमपणे निवडणूक लढविणार आहे.आम्हाला कोल्हापूर शहरात निवडणूक लढविताना ताराराणी आघाडी चांगली वाटली, म्हणूनच त्यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणाच्या पाठीत आम्हीखंजीर खुपसण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्टकेले. (प्रतिनिधी)