शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

खरा इतिहास जाणून घ्यावा : गोविंद पानसरे

By admin | Updated: July 10, 2014 22:57 IST

भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़

मंचर : भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़  त्याचा वापर आपल्या राजकीय जीवनात मोठय़ा खुबीने सुरू आहे म्हणून जनतेने खरा इतिहास जाणून घेऊन त्याद्वारे वर्तमान परिस्थितीचे आकलन करून घ्यावे, असे उद्गार कॉमेड गोविंद पानसरे यांनी काढल़े 
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘शिवनेरी’ नियतकालिकाच्या प्रकाशनप्रसंगी पानसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव बेंडे-पाटील होत़े याप्रसंगी विचारपीठावर उपप्राचार्य डॉ़  प्रल्हाद काळे, 
दयानंद खेडकर, संतोष बाणखेले, प्रभाकर पारधी, तसेच विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होत़े
प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉ़  पांडुरंग गायकवाड यांनी केल़े  शिनेरीचे संपादक प्रा़  संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केल़े 
सूत्रसंचालन प्रा़ भाऊसाहेब सांगळे आणि प्रा़  वैशाली सुपेकर यांनी केले. प्रा़  सुखदेव कोल्हे यांनी आभार मानल़े (वार्ताहर)
 
आपल्या सामाजिक, शैक्षणिक जीवनात मोठीच पडझड सुरू आह़े  संस्कृतीच्या नावाखाली एक विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरला जात असून, अशी माणसे सत्तेच्या केंद्रस्थानी एकवटली आहेत़  डॉ़  बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली असल्यामुळे काही लोकांना आपली धर्मसत्ता राबविणो कठीण जाते आहे. त्याचमुळे घटनाबदलाचा अट्टहास ते धरीत आहेत़  त्यांना रोखणो गरजेचे आह़े 
- कॉमेड गोविंद पानसरे