शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

खरा इतिहास जाणून घ्यावा : गोविंद पानसरे

By admin | Updated: July 10, 2014 22:57 IST

भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़

मंचर : भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़  त्याचा वापर आपल्या राजकीय जीवनात मोठय़ा खुबीने सुरू आहे म्हणून जनतेने खरा इतिहास जाणून घेऊन त्याद्वारे वर्तमान परिस्थितीचे आकलन करून घ्यावे, असे उद्गार कॉमेड गोविंद पानसरे यांनी काढल़े 
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘शिवनेरी’ नियतकालिकाच्या प्रकाशनप्रसंगी पानसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव बेंडे-पाटील होत़े याप्रसंगी विचारपीठावर उपप्राचार्य डॉ़  प्रल्हाद काळे, 
दयानंद खेडकर, संतोष बाणखेले, प्रभाकर पारधी, तसेच विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होत़े
प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉ़  पांडुरंग गायकवाड यांनी केल़े  शिनेरीचे संपादक प्रा़  संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केल़े 
सूत्रसंचालन प्रा़ भाऊसाहेब सांगळे आणि प्रा़  वैशाली सुपेकर यांनी केले. प्रा़  सुखदेव कोल्हे यांनी आभार मानल़े (वार्ताहर)
 
आपल्या सामाजिक, शैक्षणिक जीवनात मोठीच पडझड सुरू आह़े  संस्कृतीच्या नावाखाली एक विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरला जात असून, अशी माणसे सत्तेच्या केंद्रस्थानी एकवटली आहेत़  डॉ़  बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली असल्यामुळे काही लोकांना आपली धर्मसत्ता राबविणो कठीण जाते आहे. त्याचमुळे घटनाबदलाचा अट्टहास ते धरीत आहेत़  त्यांना रोखणो गरजेचे आह़े 
- कॉमेड गोविंद पानसरे