शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

किसान मुक्ती यात्रा आज महाराष्ट्रात

By admin | Updated: July 8, 2017 03:31 IST

शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करावे व स्वामिनाथन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मंदसौर (मध्य प्रदेश) येथून निघालेली किसान मुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्त करावे व स्वामिनाथन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मंदसौर (मध्य प्रदेश) येथून निघालेली किसान मुक्ती यात्रा शनिवारी सायंकाळी आठ वाजता मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणार आहे. रविवारी लोणखेडा (ता. शहादा) येथे सकाळी नऊ वाजता जाहीर सभा होणार आहे. ही यात्रा शनिवारी दुपारी चार वाजता मध्य प्रदेशातील निसरपूर येथे येणार असून रात्री आठ वाजता महाराष्ट्रात प्रवेश करून लोणखेडा (ता. शहादा) येथील पाटीदार मंगल कार्यालयात मुक्कामी राहणार आहे. त्याचठिकाणी रविवारी सकाळी नऊ वाजता सभा होणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी दिली. लोणखेडा येथील सभेनंतर यात्रा शहादा शहरात येणार असून त्यानंतर दोंडाईचामार्गे धुळे येथे प्रस्थान करणार आहे. धुळ्यात दुपारी जाहीर सभा होणार आहे.