शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

किंग खानची पूरग्रस्तांना मदत, तर दुष्काळग्रस्तांना ठेंगा

By admin | Updated: December 8, 2015 10:16 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चेन्नईतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. एकीएकडे येथील नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट असली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चेन्नईतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. एकीएकडे येथील नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी इतकी वर्षे महाराष्ट्राच्या भूमीत राहून बॉलीवूडच्या माध्यमातून कोट्यावधींची कमाई करणा-या शाहरुख खानला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मात्र आठवला नाहीत. 
रेड चिलीज एन्टरटेन्मेंट आणि ‘दिलवाले’ टीमच्या वतीने शाहरुखानने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री साहायत्ता निधीत एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. चेन्नईला पुराचा तडाखा बसल्यानंतर सर्वस्तारातून चेन्नईला मदत करण्याचा ओघ सुरु झाला. पूरग्रस्तांसाठी अनेक कलाकार आणि खेळांडूनीही मदत केली. मात्र, पाकिस्तानातील पूरग्रस्तांना मदत करणा-या शाहरुखकडून चेन्नईबाबत कोणतीच घोषणा झाली नव्हती. यावर सोशल मिडीयात शाहरुखवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच,  त्याच्या आगामी चित्रपट दिलवालेवर बहिष्कार टाकण्याच्या चर्चा ऊत आले होते, त्यामुळे शाहरुखने ही मदत केल्याची शक्यता वर्तविण्यात येते. मात्र महाराष्ट्र दुष्काळाचे संकट ओढावले असता अनेक शेतक-यांनी कर्जबारीमुऴे आत्महत्या केल्या. यावेळी शाहरुखला एकाही दुष्काळग्रस्ताची किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाची हाक का ऐकू आली नाही, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार धावून आला. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी ९० लाखांची मदत केली. तसेच, याआधी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आणि त्या दोघांनी 'नाम' फाउंडेशनच्यामार्फत दुष्काऴग्रस्तांना मदत केली.