शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

किंग खानची पूरग्रस्तांना मदत, तर दुष्काळग्रस्तांना ठेंगा

By admin | Updated: December 8, 2015 10:16 IST

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चेन्नईतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. एकीएकडे येथील नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट असली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने चेन्नईतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. एकीएकडे येथील नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट असली तरी इतकी वर्षे महाराष्ट्राच्या भूमीत राहून बॉलीवूडच्या माध्यमातून कोट्यावधींची कमाई करणा-या शाहरुख खानला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मात्र आठवला नाहीत. 
रेड चिलीज एन्टरटेन्मेंट आणि ‘दिलवाले’ टीमच्या वतीने शाहरुखानने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री साहायत्ता निधीत एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. चेन्नईला पुराचा तडाखा बसल्यानंतर सर्वस्तारातून चेन्नईला मदत करण्याचा ओघ सुरु झाला. पूरग्रस्तांसाठी अनेक कलाकार आणि खेळांडूनीही मदत केली. मात्र, पाकिस्तानातील पूरग्रस्तांना मदत करणा-या शाहरुखकडून चेन्नईबाबत कोणतीच घोषणा झाली नव्हती. यावर सोशल मिडीयात शाहरुखवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तसेच,  त्याच्या आगामी चित्रपट दिलवालेवर बहिष्कार टाकण्याच्या चर्चा ऊत आले होते, त्यामुळे शाहरुखने ही मदत केल्याची शक्यता वर्तविण्यात येते. मात्र महाराष्ट्र दुष्काळाचे संकट ओढावले असता अनेक शेतक-यांनी कर्जबारीमुऴे आत्महत्या केल्या. यावेळी शाहरुखला एकाही दुष्काळग्रस्ताची किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबाची हाक का ऐकू आली नाही, असा सवाल सुद्धा आता उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार धावून आला. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी ९० लाखांची मदत केली. तसेच, याआधी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आणि त्या दोघांनी 'नाम' फाउंडेशनच्यामार्फत दुष्काऴग्रस्तांना मदत केली.