शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

चार वर्षीय बालिकेचे खंडणीसाठी अपहरण

By admin | Updated: November 20, 2014 01:00 IST

चार वर्षीय बालिकेचे शाळेतून अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच पैशाच्या वादातून

आठ लाखांची मागणी : वडिलांच्या मित्रानेच रचला अपहरणाचा कटब्रह्मपुरी : चार वर्षीय बालिकेचे शाळेतून अपहरण करून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच पैशाच्या वादातून तिचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले आहे.स्थानिक ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेली शिवानी मोहन गजबे हिला शाळेतून सुटी झाल्यावर अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले. नेहमीप्रमाणे वडील तिला घेण्यासाठी शाळेत आले. मात्र त्यांना ती दिसली नाही. काही वेळातच मोहन गजबे यांच्या मोबाईलवर अज्ञात इसमांनी आठ लाखाची मागणी केली. यामुळे शिवानीचे अपहरण झाल्याचे निष्पन्न झाले. पालक तसेच वर्गशिक्षिकेने पोलीस ठाण्यात जाणून तक्रार केली. ठाणेदार किशोर नगराळे यांनी तपास सुरु केला.दरम्यान ज्या मोबाईलवरून शिवानीच्या वडिलांना फोन आला होता त्याचे लोकेशन पोलिसांनी शोधले असता वडसा परिसरात लोकेशन मिळाले. दरम्यान पोलिसांनी अधिक चौकशी केली असता शिवानीच्या वडिलासोबत काही वर्षापूर्वी कपिलेंद्र ठाकूर याने व्यवसाय सुरु केला होता. मात्र तो व्यवसाय बंद करण्यात आला. बालिकेला तुळशी कोकडी येथे नेऊन ठेवल्याची माहिती कपिलेंद्रने पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)