शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

४० टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शाळेतच ठेवा!

By admin | Updated: February 28, 2017 05:12 IST

किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शाळा सोडून सर्वसाधारण शाळेत पाठवण्याची सक्ती करू नये

मुंबई : किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष शाळा सोडून सर्वसाधारण शाळेत पाठवण्याची सक्ती करू नये, अशी प्रमुख मागणी राज्यातील अपंग शाळा, कार्यशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संस्थाचालकांनी केली आहे. राज्यात १ हजार २१० अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळा आणि कार्यशाळा आहेत. या शाळा व कार्यशाळांचे संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अपंग शाळा, कार्यशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.संघटनेचे सरचिटणीस लक्ष्मीकांत कुलकर्णी म्हणाले की, दिव्यांग शाळेत शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अद्याप राज्याकडे सुधारित धोरण नाही. त्यामुळे जिल्हानिहाय शैक्षणिक बृहत आराखडा तयार करण्याची संघटनेची मागणी आहे. (प्रतिनिधी)