शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

पायाभूत सुविधांसाठी केडीएमसीला हजार कोटी

By admin | Updated: August 27, 2015 02:47 IST

जून महिन्यापासून केडीएमसीतून आधी वगळलेल्या त्या २७ गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्यात आला. परंतु त्या गावांच्या विकासासाठी कोणतेही विशेष धोरण ठरवण्यात आलेले नव्हते.

डोंबिवली : जून महिन्यापासून केडीएमसीतून आधी वगळलेल्या त्या २७ गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करण्यात आला. परंतु त्या गावांच्या विकासासाठी कोणतेही विशेष धोरण ठरवण्यात आलेले नव्हते. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बुधवारी एमएमआरडीएच्या बैठकीत या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी १ हजार ८९ कोटींची तरतूद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निधीतून रस्ते, पाणी यासह अन्य मुलभूत गरजा भागवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या गावांचा परिसर येत्या काळात कल्याण ग्रोथ सेंटर म्हणून ओळखला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. माहिती तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धतीचे तंत्रज्ञान विकसीत करुन या परिसरातील लाखो युवक-युवतींसह कुशल कामगारांना रोजगाराची संधी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. कल्याण ग्रोथ सेंटरच्या पहिल्या टप्पात सुमारे ३३० हेक्टर क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. ही जमीन विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. हे क्षेत्र निळजे रेल्वेस्टेशन व राज्य मार्ग क्रमांक ४० व ४३च्या मधील असून याच्या पश्चिमेला मेगासिटी प्रकल्प व पूर्वेला विशेष नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्यात येत आहे.