शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?

By admin | Updated: December 12, 2014 01:32 IST

सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता?

बेळगाव : सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता? संमेलनासाठी निधी बेळगावकर मराठी भाषिकांनी गोळा करून दिला असता, असे सवाल संतप्त सीमावासीयांनी बेळगाव नाटय़ परिषदेच्या पदाधिका:यांना केला.
बेळगाव नाटय़ परिषदेच्या बैठकीनंतर ‘बेळगाव बिलॉँगस् टू महाराष्ट्र’ व ‘एकीकरण समिती’च्या युवा कार्यकत्र्यानी नाटय़ परिषद बेळगावच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांना याबाबत जाब विचारला आणि मोहन जोशी यांच्या  विरोधात  घोषणाबाजी केली. बैठकीतील वृत्त सचिवांनी सांगितले आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, असे सांगून लोकूर निघून गेल्या. मोहन जोशी यांच्या वक्तव्याबद्दल नाटय़ परिषदेच्या  बेळगाव शाखेने याबाबत दिलगिरी व्यक्त करूनसुद्धा  बेळगावात  तीव्र  संताप व्यक्त करण्यात येत आहे.  बेळगाव शिवसेनेच्यावतीने नाटय़ परिषद कार्यालयासमोर जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 
महाराष्ट्रातील सर्व साहित्य आणि नाटय़संमेलनातून सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय  महाराष्ट्र  सरकारने  त्यांना आर्थिक मदत  देऊ नये. याशिवाय सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय नाटय़संमेलन बेळगावात होऊ देणार नाही. जोशी यांनी माफी  मागावी असे एकीकरण समिती बेळगावचे उपाध्यक्ष टी. के. पाटील म्हणाले. सीमाप्रश्नासंबंधी मोहन जोशी यांनी असे वक्तव्य करणो चुकीचे आहे.  सीमाप्रश्नाचा ठराव मांडला गेला आह,े कदाचित मोहन जोशी यांना ठाऊक नसावे, असा टोला बेळगाव बिलॉँग्स टू महाराष्ट्रचे पीयूष हावळ यांनी लगावला. संमेलनासाठी कर्नाटक सरकारकडे मदत मागण्याची आवश्यकता काय होती? मराठी भाषिक जनतेने निश्चितच भरघोस निधी गोळा करून दिला असता. शिवजयंती, गणोश चतुर्थी, आदी उत्सव जनतेच्या हातभारानेच साजरे केले जातात, असे एकीकरण समितीचे राजू मरवे यांनी सांगितले.