शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?

By admin | Updated: December 12, 2014 01:32 IST

सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता?

बेळगाव : सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता? संमेलनासाठी निधी बेळगावकर मराठी भाषिकांनी गोळा करून दिला असता, असे सवाल संतप्त सीमावासीयांनी बेळगाव नाटय़ परिषदेच्या पदाधिका:यांना केला.
बेळगाव नाटय़ परिषदेच्या बैठकीनंतर ‘बेळगाव बिलॉँगस् टू महाराष्ट्र’ व ‘एकीकरण समिती’च्या युवा कार्यकत्र्यानी नाटय़ परिषद बेळगावच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांना याबाबत जाब विचारला आणि मोहन जोशी यांच्या  विरोधात  घोषणाबाजी केली. बैठकीतील वृत्त सचिवांनी सांगितले आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, असे सांगून लोकूर निघून गेल्या. मोहन जोशी यांच्या वक्तव्याबद्दल नाटय़ परिषदेच्या  बेळगाव शाखेने याबाबत दिलगिरी व्यक्त करूनसुद्धा  बेळगावात  तीव्र  संताप व्यक्त करण्यात येत आहे.  बेळगाव शिवसेनेच्यावतीने नाटय़ परिषद कार्यालयासमोर जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 
महाराष्ट्रातील सर्व साहित्य आणि नाटय़संमेलनातून सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय  महाराष्ट्र  सरकारने  त्यांना आर्थिक मदत  देऊ नये. याशिवाय सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय नाटय़संमेलन बेळगावात होऊ देणार नाही. जोशी यांनी माफी  मागावी असे एकीकरण समिती बेळगावचे उपाध्यक्ष टी. के. पाटील म्हणाले. सीमाप्रश्नासंबंधी मोहन जोशी यांनी असे वक्तव्य करणो चुकीचे आहे.  सीमाप्रश्नाचा ठराव मांडला गेला आह,े कदाचित मोहन जोशी यांना ठाऊक नसावे, असा टोला बेळगाव बिलॉँग्स टू महाराष्ट्रचे पीयूष हावळ यांनी लगावला. संमेलनासाठी कर्नाटक सरकारकडे मदत मागण्याची आवश्यकता काय होती? मराठी भाषिक जनतेने निश्चितच भरघोस निधी गोळा करून दिला असता. शिवजयंती, गणोश चतुर्थी, आदी उत्सव जनतेच्या हातभारानेच साजरे केले जातात, असे एकीकरण समितीचे राजू मरवे यांनी सांगितले.