शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात पाऊस कमीच!

By admin | Updated: September 1, 2015 01:37 IST

पश्चिम बंगालसह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने देशासह महाराष्ट्राला चांगलाच दगा दिला असून, कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात कमी

मुंबई : पश्चिम बंगालसह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने देशासह महाराष्ट्राला चांगलाच दगा दिला असून, कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात कमी पाऊस झाल्याचा निष्कर्ष स्कायमेटने महिनाअखेर काढला आहे.आतापर्यंत देशभरात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. पश्चिम किनारपट्टीला तसेच ईशान्येकडील भागात झालेला कमी पाऊस हा याला कारणीभूत आहे. देशात मान्सूनच्या काळात या दोन्ही भागात नेहमी सर्वांत जास्त पाऊस होत असतो. सर्वसाधारणपणे ईशान्य दिशेकडील भागात भरपूर पाऊस होतो. मात्र यंदा त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय मान्सून पश्चिमेकडून तसा फारसा सक्रिय झाला नसल्याने दक्षिण भारतातही कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, कोकण आणि गोवा हे भागही कमी पावसाच्या यादीत सामील झाले आहेत. उत्तर कर्नाटकातील भाग, मराठवाडा, रायलसीमा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश येथील पावसाची कमतरता आता धोक्याच्या पातळीला जाऊन ठेपली आहे, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)