शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात पाऊस कमीच!

By admin | Updated: September 1, 2015 01:37 IST

पश्चिम बंगालसह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने देशासह महाराष्ट्राला चांगलाच दगा दिला असून, कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात कमी

मुंबई : पश्चिम बंगालसह अरबी समुद्रातील वातावरणीय बदलामुळे पावसाने देशासह महाराष्ट्राला चांगलाच दगा दिला असून, कर्नाटक, केरळ, गोव्यासह कोकणात कमी पाऊस झाल्याचा निष्कर्ष स्कायमेटने महिनाअखेर काढला आहे.आतापर्यंत देशभरात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला आहे. पश्चिम किनारपट्टीला तसेच ईशान्येकडील भागात झालेला कमी पाऊस हा याला कारणीभूत आहे. देशात मान्सूनच्या काळात या दोन्ही भागात नेहमी सर्वांत जास्त पाऊस होत असतो. सर्वसाधारणपणे ईशान्य दिशेकडील भागात भरपूर पाऊस होतो. मात्र यंदा त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय मान्सून पश्चिमेकडून तसा फारसा सक्रिय झाला नसल्याने दक्षिण भारतातही कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, कोकण आणि गोवा हे भागही कमी पावसाच्या यादीत सामील झाले आहेत. उत्तर कर्नाटकातील भाग, मराठवाडा, रायलसीमा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेश येथील पावसाची कमतरता आता धोक्याच्या पातळीला जाऊन ठेपली आहे, असे स्कायमेटचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)