शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कल्याण गौरीपाड्यात दहा वेळा बत्ती गुल

By admin | Updated: July 19, 2016 03:19 IST

कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात वीजपुरवठा सासत्याने खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

चिकणघर : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात वीजपुरवठा सासत्याने खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत २४ तासांत किमान दहा वेळा पुरवठा खंडित होत असल्याने त्रासातच भर पडली आहे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आधी उन्हाळ््याची कामे सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र सध्या कोणतेही कारण न देता पुरवठा खंडित होतो आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. बारावे महावितरणच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मे महिन्यापासून विजेचा दाब कमी-जास्त होण्याचे प्रमाण वाढल्याने विद्युत उपकरणे निकामी होत असल्याच्या तक्र ारीही नागरिकांनी केल्या आहेत.पावसाळ्यापूर्वी वाहिन्यांखालील वृक्षांची छाटणी झाली नसल्याचे आणि रोहित्रातील आॅईलची लेव्हल राखण्यात दुर्लक्ष झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. विजेचा दाब १२० ते १५० व्होल्टपर्यंत खाली आल्यामुळे फ्रिड, टीव्ही, एसी ही उपकरणे चालत नाहीत. लाईट डीम झाल्याने रात्री अनेकदा ट्यूबही लागत नाहीत. हा त्रास रात्री खूप जाणवतो. याबाबत बारावे महावितरणचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)