शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

नऊ महिन्यांत फक्त ३३ टक्के निधी खर्च, आदिवासी विकास विभाग नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 04:32 IST

राज्य शासनाच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील केवळ ३३ टक्केच निधी आजपर्यंत खर्च झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने असताना निधीच्या खर्चाबाबत ही उदासीनता दिसून येते

मुंबई : राज्य शासनाच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील केवळ ३३ टक्केच निधी आजपर्यंत खर्च झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने असताना निधीच्या खर्चाबाबत ही उदासीनता दिसून येते. आतापर्यंत ५६ टक्क्यांपेक्षा अधिकचा खर्च एकाही विभागाने केलेला नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडील महसूल आणि सार्वजनिक बांधकाम हे दोन्ही विभाग खर्चाच्या दृष्टीने सध्या तरी नापास आहेत. खड्डेमुक्तीचा निर्धार केलेला सार्वजनिक बांधकाम विभाग खर्चाबाबत ७.३८ टक्क्यांवर थांबला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडेंचे विभाग पास झाले असले तरी गिरीश महाजन यांचे जलसंपदा खाते १० टक्केही खर्च करू शकलेले नाही. अर्थसंकल्पाला यंदा १५ ते २० टक्के कट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणत: एकूण तरतुदीच्या ८० टक्के रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च होऊ शकेल, असा अंदाज आहे. पंकजा मुंडे यांच्याकडील महिला व बालकल्याण विभागाने चांगला खर्च केला असला तरी ग्रामविकास विभाग ३५ टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकला आहे.सर्वाधिक खर्च करणारे विभाग आणि त्यांनी खर्च केलेल्या रकमेची टक्केवारी अशी : शालेय शिक्षण ५४.९० टक्के, वैद्यकीय शिक्षण ५८.५५, सहकार ५६, महिला व बालकल्याण ५१.८५, उच्च व तंत्रशिक्षण ५१.७२. गृह ४६.०८, नगरविकास ४३.४३, ग्रामविकास ३५, सार्वजनिक आरोग्य ४१.४५.सर्वांत कमी खर्च करणारे विभाग व त्यांच्या खर्चाची टक्केवारी अशी : महसूल २०.७३, अन्न व नागरी पुरवठा ३.७४, सामाजिक न्याय ३१.७८, आदिवासी विकास २१.८९, जलसंपदा ८.७४, पर्यटन १९.१९, सार्वजनिक बांधकाम ७.३८, पर्यावरण १.७५.