शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जूनमध्ये केवळ 41 टक्केच पाऊस

By admin | Updated: June 30, 2014 02:03 IST

या महिन्यात राज्यात केवळ 41 टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणो : मान्सून दाखल होऊनही पाऊस गायब असल्याने राज्यात पूर्ण जून कोरडा गेला आहे. या महिन्यात राज्यात केवळ 41 टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सर्वात कमी पाऊस मराठवाडय़ात झाला आहे. तेथे 75 टक्के पाऊस कमी झाला आहे. प्रारंभीच पाऊस कमी पडल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे.
गेल्यावर्षी राज्यात मान्सूनने भरभरून पाऊस पाडला होता. त्यामुळे यंदाही चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतक:यांसह सामान्यांनाही होती. यंदा मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला तरी पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र 11 जूनला दाखल झाल्यानंतर एक आठवडा कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र आठवडय़ाभरातच तो तेथूनही गायब झाला. साधारणत: 15 जूनर्पयत मान्सून राज्याच्या बहुतांश भागात पोहोचलेला असतो. मात्र यंदा जून महिना संपला तरी मराठवाडय़ात मान्सून पोहोचलेला नाही. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मान्सून आला असला तरी पाऊस गायब असल्याची स्थिती आहे. पावसाने आणखी दडी मारली तर राज्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)
 
सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात
राज्यात सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्हय़ात पडला असून, तो सरासरीपेक्षा 89 टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात 87 टक्के कमी पाऊस आणि मुंबईमध्ये 86 टक्के कमी पाऊस पडला आहे. सांगलीमध्ये चांगला पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 68 टक्के इतका झाला आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 61 टक्के पाऊस झाला आहे.