शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जूनमध्ये केवळ 41 टक्केच पाऊस

By admin | Updated: June 30, 2014 02:03 IST

या महिन्यात राज्यात केवळ 41 टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

पुणो : मान्सून दाखल होऊनही पाऊस गायब असल्याने राज्यात पूर्ण जून कोरडा गेला आहे. या महिन्यात राज्यात केवळ 41 टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सर्वात कमी पाऊस मराठवाडय़ात झाला आहे. तेथे 75 टक्के पाऊस कमी झाला आहे. प्रारंभीच पाऊस कमी पडल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे.
गेल्यावर्षी राज्यात मान्सूनने भरभरून पाऊस पाडला होता. त्यामुळे यंदाही चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतक:यांसह सामान्यांनाही होती. यंदा मान्सून राज्यात उशिरा दाखल झाला तरी पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र 11 जूनला दाखल झाल्यानंतर एक आठवडा कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र आठवडय़ाभरातच तो तेथूनही गायब झाला. साधारणत: 15 जूनर्पयत मान्सून राज्याच्या बहुतांश भागात पोहोचलेला असतो. मात्र यंदा जून महिना संपला तरी मराठवाडय़ात मान्सून पोहोचलेला नाही. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मान्सून आला असला तरी पाऊस गायब असल्याची स्थिती आहे. पावसाने आणखी दडी मारली तर राज्यातील पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)
 
सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्ह्यात
राज्यात सर्वात कमी पाऊस नंदूरबार जिल्हय़ात पडला असून, तो सरासरीपेक्षा 89 टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात 87 टक्के कमी पाऊस आणि मुंबईमध्ये 86 टक्के कमी पाऊस पडला आहे. सांगलीमध्ये चांगला पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 68 टक्के इतका झाला आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये 61 टक्के पाऊस झाला आहे.