शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांचा न्यायासाठी लढा!

By admin | Updated: September 20, 2014 02:26 IST

असंख्य लोकांना न्याय देण्याचे काम केलेल्या न्यायाधीशांवरच न्यायासाठी शासनाशी भांडण्याची वेळ आली आहे.

विलास गावंडे - यवतमाळ
असंख्य लोकांना न्याय देण्याचे काम केलेल्या न्यायाधीशांवरच न्यायासाठी शासनाशी भांडण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिलेल्या आदेशालाही शासन जुमानत नसल्याने न्यायाच्या या प्रतीक्षेत काही न्यायाधीश दिवंगतही झाले, आहेत! 
ग्राहकांना न्याय देण्यासाठी हक्काचे न्यायासन म्हणून स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक न्यायालयांमध्ये न्यायदानाचे कार्य करणा:या अध्यक्षांवर आलेली ही दुर्दैवी वेळ आली आहे. न्यायाधीशांच्या समकक्ष वेतन मिळावे या मागणीसाठी दहा वर्षापासून राज्यातील जिल्हा न्यायमंच अध्यक्षांचा समान वेतनासाठीचा लढा सुरू आह़े  जिल्हा ग्राहक न्यायालयात अध्यक्ष म्हणून नियुक्तीसाठी सात वर्षाचा वकिलीचा अनुभव पाठिशी असलेल्यांना संधी देण्यात आली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र ग्राहक संरक्षण 2क्क्3 या नियमानुसार जिल्हा न्यायालयात नवनियुक्त न्यायाधीशांइतके वेतन देण्याचे मान्य करण्यात आले.
 विशेष म्हणजे शासनाने ही बाब स्वत:हून मान्यही केली. मात्र, न्यायमंच अध्यक्षांना तेवढे वेतन प्रत्यक्षात दिले नाही. न्यायाधीशांच्या वेतनात पाचव्या वेतन आयोगानुसार वाढ झाली. परंतु जिल्हा मंच अध्यक्षांना पाच वर्षार्पयत सुरुवातीचे अर्थात 2क्क्2 पासून लागू केलेले वेतन देण्यात आले. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर यात वाढ झाली. सलग दहा वर्षे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून न्यायदानाचे कार्य करणा:या प्रत्येकाला किमान दहा लाख रुपये मिळणो अपेक्षित आहे.
 दरम्यान, पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणारी रक्कम मिळावी यासाठी काही अध्यक्ष न्यायालयात गेले. त्यावेळी त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) दाद मागण्याचा सल्ला देण्यात आला. ‘मॅट’ने या न्यायाधीशांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानुसार न्यायाधीशांनी शासनाकडे मागणी केली. परंतु अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही़ हक्काच्या रकमेसाठी प्रतीक्षा करताना यातील काही न्यायाधीश दिवंगत झाले. न्यायदानाचे कार्य करणा:यांशीच असा व्यवहार होत असेल तर सामान्यांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 
 
च्लोक कल्याणकारी महाराष्ट्र राज्यातच सर्वात मोठा पक्षकार सरकार आहे. ही बाब दुर्दैवी आहे. याला  सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. जाणीवपूर्वक अडवणूक करून लोकांना त्रस दिला जातो. हाच प्रकार आमच्या बाबतीतही होत आहे, असे माजी जिल्हा न्यायमंचचे अध्यक्ष विजयसिंग राणो यांनी सांगितले.