शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

न्यायाधीश पदभरतीवरून शासनास फटकारले

By admin | Updated: September 6, 2014 02:13 IST

राज्य शासनाने अद्यापही पदनिर्मिती केली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने शासनाला गुरूवारी फटकारले.

पुणो : राज्यात  न्यायाधीशांची 1क् टक्के अतिरिक्त पदे भरण्यासाठी केंद्र शासनाची  निधी उपलब्ध करून देण्याची स्पष्ट भूमिका असतानाही राज्य शासनाने अद्यापही पदनिर्मिती केली नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे मत नोंदवत उच्च न्यायालयाने शासनाला गुरूवारी फटकारले.
ब्रिजमोहन लाल विरूद्ध भारत सरकार या याचिकेवर 2क्12 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीशांची संख्या वाढविण्यासंदर्भात निर्देश दिले होते. या निर्देशांची राज्यशासनाने पूर्तता करावी व  न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी मागणी करणारी जनहित याचिका विहार दुर्वे यांनी उच्च न्यायालयात केली आहे.  
1क् टक्के न्यायाधीशांच्या पदाचा खर्च केंद्र शासन उचलणार आहे का? त्यांच्या इतर सुविधा पुरविण्याच्या बाबी विधी विभागाकडे आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले होते.
या संदर्भात केंद्र शासनाच्यावतीने निधी उपलब्ध करून देणारे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. यावरून न्यायालयाने असे म्हटले की, केंद्र शासनाने प्रत्येक वर्षासाठी 8क् कोटींचा निधी मान्य केलेला आहे. सकाळच्या व संध्याकाळच्या कोर्टासाठी 5क्क् कोटी रूपयांपैकी 1क् टक्के न्यायाधीशांसाठी 8क् कोटी रूपये 31 मार्च 2क्15 र्पयतच्या काळासाठी  देण्याचे मान्य केले आहे. हे इतके स्पष्ट असताना राज्य शासन चालढकल करत आहे. 
केंद्र शासन 1क् टक्के न्यायाधीशांच्या पदभरतीनंतर त्यांच्या पगारासाठी निधी उपलब्ध करून देण्यास तयार असतानाही राज्य शासन पदनिर्मिती करीत नाही, हे दुर्दैव असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)