शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

विदर्भाविरुद्ध झारखंडला तीन गुण

By admin | Updated: November 1, 2016 02:04 IST

रणजी करंडक स्पर्धेत ‘ब’ गटात झारखंडने विदर्भाविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर तीन गुणांची कमाई केली.

नागपूर : रणजी करंडक स्पर्धेत ‘ब’ गटात झारखंडने विदर्भाविरुद्ध अनिर्णीत संपलेल्या लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर तीन गुणांची कमाई केली. वायनाड येथे रविवारी संपलेल्या या लढतीत विदर्भाला एका गुणावर समाधान मानावे लागले. विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांत संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळताना झारखंडने पहिला डाव ३६२ धावसंख्येवर घोषित केला होता. विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद ३१५ धावांची मजल मारली होती. त्यापुढे खेळताना विदर्भाने दुसऱ्या डावात ४४४ धावा फटकावल्या. झारखंडने दुसऱ्या डावात ४ बाद ७५ धावांची मजल मारली असता पंचांनी सामना संपल्याचे जाहीर केले. आदित्य शनवारे (५४) आणि रवी जांगिड (५६) चौथ्या दिवशी धावसंख्येत केवळ ६ धावांची भर घालून बाद झाले. विदर्भाची ५ बाद ३१२ अशी अवस्था असताना अक्षय कर्णेवार (३९) आणि जितेश शर्मा (३५) यांनी संघाला चारशेचा पल्ला गाठून दिला.दुसऱ्या डावात श्रीकांत वाघचे (३१ धावा, ६ चौकार) योगदानही उल्लेखनीय ठरले. (क्रीडा प्रतिनिधी)