शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

जयदेव तडजोडीस तयार, पण उद्धवना हवी मुदत

By admin | Updated: December 18, 2014 05:35 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू असून त्यात सामोपचाराने तोडगा काढण्यास जयदेव यांनी तयारी दर्शवली आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू असून त्यात सामोपचाराने तोडगा काढण्यास जयदेव यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी यास तूर्तास नकार दिला आहे़ याबाबत विचार करण्यासाठी त्यांना अजून काही दिवसांची मुदत हवी आहे़ उभयतांच्या या निर्णयाची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी ६ जानेवारीपर्यंत तहकूब केली़न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर ही सुनावणी झाली़ न्यायालयाने ठाकरे बंधूंना या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला देताना सांगितले की, न्यायालयीन लढाई लढण्यापेक्षा दोघाही भावांनी यावर एकत्रित बसून मध्यम मार्ग काढायला हवा़ दोघांची इच्छा असल्यास न्यायालय यात हस्तक्षेप करेल व या चर्चेचे संपूर्ण चित्रिकरण केले जाईल़ चर्चेत तोडगा निघाल्यास तो गुप्त ठेवला जाईल़तसेच न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असे वाटत असल्यास एका स्वतंत्र मध्यस्थाची यासाठी नियुक्ती केली जाईल व त्याच्या मदतीने दोघा भावांनी तोडगा काढवा़ अन्यथा न्यायालयात याचा तोडगा निघाला तरी उभयतांना त्याला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची मुभा राहील व हे प्रकरण न्यायालयातच वर्षानुवर्षे राहील. जयदेव हे राजकीय नेते नाहीत, तेव्हा त्यांनी घेतलेल्या पुढाकारावर उद्धव यांनी विचार करावा, असे मत न्या़ पटेल यांनी व्यक्त केले़