शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

जत्रा, यात्रांमुळे तमाशाला नवसंजीवनी

By admin | Updated: April 30, 2017 01:36 IST

महाराष्ट्राची मुख्य लोककला व लावणीचा बाज, ढोलकीचा ताल आणि विनोदाची मैफील असलेल्या तमाशा मंडळांना यंदा ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने यात्रा, जत्रा उत्सवातील

- बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा (अहमदनगर)महाराष्ट्राची मुख्य लोककला व लावणीचा बाज, ढोलकीचा ताल आणि विनोदाची मैफील असलेल्या तमाशा मंडळांना यंदा ग्रामदैवतांच्या आशीर्वादाने यात्रा, जत्रा उत्सवातील सुपाऱ्या मिळाल्याने नवसंजीवनी मिळाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बहुतेक गावांचे यात्रौत्सव फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत असतात. तालुक्यात यंदा तमाशा मंडळांचा सुमारे ७० लाखांचा गल्ला भरला आहे. पूर्वी आठ महिने राहुट्यात चालणारी २० मोठी तमाशा मंडळे तर जत्रेपुरत्या सुमारे १०० पार्ट्या होत्या. काळाच्या ओघात अनेक फड संपले. साडेतीन लाखांची विक्रमी सुपारीआता यात्रा, जत्रा उत्सवाच्या काळापुरते ५० फड उभे राहतात. तमाशा मंडळाचे नाव, दर्जा, कलाकार पाहून ५० हजार ते ३ लाख ५० हजारापर्यंत दोन खेळाची सुपारी मिळते. रघुवीर खेडकर तमाशा मंडळास चैत्र पौर्णिमेची ३ लाख ६५ हजार एवढी विक्रमी सुपारी मिळाली.