शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

आधी जशोदाबेन यांची ‘घर वापसी’ करा

By admin | Updated: January 28, 2015 05:17 IST

देशभर ‘घर वापसी’चा कार्यक्रम करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी आपली पत्नी जशोदाबेन यांची घर वापसी करावी, अशा शब्दांत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी त्यांच्यावर टीका केली.

मुंबई : देशभर ‘घर वापसी’चा कार्यक्रम करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधी आपली पत्नी जशोदाबेन यांची घर वापसी करावी, अशा शब्दांत काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी त्यांच्यावर टीका केली.महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्या पंतप्रधानांनी स्वत:च्या पत्नीला ४० वर्षांपूर्वी वाऱ्यावर सोडून दिले; स्मृती इराणींना मात्र कॅबिनेट मंत्रिपद दिले, असे सांगत कामत यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मालमत्ता कर, पार्किंग दर आणि बेस्ट दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेसने मंगळवारी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेली ४० वर्षे मोदी जशोदाबेन यांच्याकडे फिरकले नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वी केवळ कारवाई टाळण्यासाठी मोदींनी प्रतिज्ञापत्रात जशोदाबेन यांचा पत्नी म्हणून उल्लेख केला. त्याआधीच्या चार निवडणुकांत मात्र तसा उल्लेख नव्हता. एकीकडे जशोदाबेन रिक्षात फिरत आहेत तर दुसरीकडे नवख्या स्मृती इराणींना बंगला सर्व सुविधा मिळतात. जशोदाबेन रिक्षात आणि त्यांचे सुरक्षारक्षक गाडीत, अशी परिस्थिती आहे. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सशक्तीकरणाची पंतप्रधानांची घोषणा हा भंपकपणा असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडले. (प्रतिनिधी)