शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

‘जलयुक्त’चे श्रेय भाजप-शिवसेना दोघांचे

By admin | Updated: July 2, 2016 04:20 IST

शासनाची जलयुक्त शिवार व शिवसेनेची शिव जलक्रांती या योजनांमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली आहे.

पुणे : शासनाची जलयुक्त शिवार व शिवसेनेची शिव जलक्रांती या योजनांमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या कामांचे श्रेय केवळ शिवसेनेचे नसून भाजप-सेना सरकारचे आहे, त्यामुळे भविष्यात या चांगल्या कामाचे फळ लोक आम्हाला नक्की देतील, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पालखी सोहळ््यात दर वर्षी स्वच्छता दिंडीचे आयोजन केले जाते. या स्वच्छता दिंडीचे शुक्रवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रस्थान झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते. या दोन्ही योजनांमुळे गेल्या वर्षभरात चांगली कामे झाली आहेत. त्याचे परिणाम लातूर आणि धाराशीव सारख्या दुष्काळी भागात दिसत आहेत. स्वच्छ मनातूनच स्वच्छ कारभार होत असतो, स्वच्छ आचार आणि विचार करणारी नवी पिढी घडविण्यासाठी स्वच्छता मोहिम अत्यंत महत्वाची आहे. त्यामुले स्वच्छतेच्या दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)