शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्प करणारच

By admin | Updated: May 24, 2015 01:53 IST

राज्यातील विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी जैतापूर प्रकल्प होणे गरजेचा असून, शिवसेनेचा त्याला पूर्वीपासून विरोध आहे.

कोल्हापूर : राज्यातील विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी जैतापूर प्रकल्प होणे गरजेचा असून, शिवसेनेचा त्याला पूर्वीपासून विरोध आहे. कोणीही, कितीही विरोध केला तरी हा प्रकल्प करणारच, असा निर्धार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेनेने प्रत्येक मुद्द्यावर टीका करीत बसण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. भूकंपग्रस्त नेपाळला मदत केल्याबद्दल शिवसेना व काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले, काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेना सरकारमध्ये आहे; पण त्यांनी दोन-तीन वक्तव्ये चुकीची केलेली आहे. त्यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या शंका व सूचना स्वीकारण्यास आम्ही तयार आहे. सहा महिन्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वत: भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.ग्रामपंचायत पातळीपर्यंत पक्ष पोहोचविण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने हा एक प्रकारचा शिवसेनेला शह नव्हे काय, याबाबत बोलताना दानवे म्हणाले, आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. इतरांनीही ते करावेत. (प्रतिनिधी) अटलजी आमच्या हृदयात कार्यकारिणी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल पोस्टरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो नाही. भाजपा अटलजींना विसरला काय, असा प्रश्न उपस्थित केला असता फोटो नसला म्हणजे त्याचा अर्थ विसरला असे होत नाही. प्रत्येक पक्षकार्यकर्त्याच्या हृदयात अटलजी असल्याचे दानवे यांनी सांगितले. अधिवेशनापूर्वी विस्तारराज्य मंत्रिमंडळ व महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याने कोणी नाराज नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणाही दानवे यांनी केली.