शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा - रामदास आठवले

By admin | Updated: February 13, 2015 01:23 IST

आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा,

कणकवली : आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितले.देशाला ऊर्जेची आवश्यकता आहे. मात्र, अणुऊर्जेव्यतिरिक्त इतर बाबींचा विचार शासनाने करावा. जनतेला प्रकल्पांमुळे त्रास होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.झोपड्यांना संरक्षण देणारा कायदा करावा, बेरोजगारांना नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांत नोकरी न मिळाल्यास बेरोजगार भत्ता द्यावा, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेत बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात दीडशे कोटींची तरतूद शासनाने करावी इतर मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.