शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा - रामदास आठवले

By admin | Updated: February 13, 2015 01:23 IST

आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा,

कणकवली : आरोंदा जेटी प्रश्नी स्थानिक ग्रामस्थांबरोबर आम्ही राहणार असून, केंद्र सरकारने अणुऊर्जेबाबत पुनर्विचार करून जैतापूर प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितले.देशाला ऊर्जेची आवश्यकता आहे. मात्र, अणुऊर्जेव्यतिरिक्त इतर बाबींचा विचार शासनाने करावा. जनतेला प्रकल्पांमुळे त्रास होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.झोपड्यांना संरक्षण देणारा कायदा करावा, बेरोजगारांना नोंदणी केल्यानंतर पाच वर्षांत नोकरी न मिळाल्यास बेरोजगार भत्ता द्यावा, मुंबई येथील इंदू मिलच्या जागेत बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात दीडशे कोटींची तरतूद शासनाने करावी इतर मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.