शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

जायकवाडीत ८६ दशलक्ष लिटर रसायने सोडली

By admin | Updated: March 5, 2015 01:24 IST

जायकवाडी धरणात गेल्या चार वर्षांत तब्बल ८६ दशलक्ष लिटर विषारी रसायन सोडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार वर्षांत तब्बल ८६ दशलक्ष लिटर विषारी रसायन सोडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबई, गुजरात, ठाण्यातील पाठीराख्यांच्या मदतीने आगा खान, सुमित खांबेकर यांनी विविध कंपन्यांमधील विषारी रसायनाची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट घेतले. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घातक रसायनांचे ७ टँकर खाम नदीत सोडणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यात दोघांनाही अटक झाली. २००९ पासून हा बेकायदेशीर प्रकार सुरू असून, चार वर्षांपासून जायकवाडीत स्टरलाईटसह ५०० हून अधिक कंपन्यांतील विषारी रसायन सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दररोज ६ टँकर रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीने कंत्राट दिले होते. १० हजार लिटरचे प्रत्येक टँकर आहे. रोज ६० हजार लिटर रसायन खाम नदी पात्रात सोडण्यात आले. महिन्याला १८ लाख लिटर म्हणजेच वर्षाला २ कोटी १६ लाख तर ४ वर्षांत ८ कोटी ६४ लाख लिटर रसायन जायकवाडीच्या दिशेने गेले. १० लाख लिटरचे १ एमएलडी प्रमाणे चार वर्षांत ८६ एमएलडी रसायन पाण्यात मिसळले गेले.