शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

झाले ते झाले - निकालानंतर उद्धव ठाकरेंची नरमाईची भूमिका

By admin | Updated: November 3, 2015 09:55 IST

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरोधात जोरदार तोफा धडाडल्या. पण राजकारणात जे घडते ते प्रवाही असते, झाले ते झाले अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मांडली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ - महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांविरोधात जोरदार तोफा धडाडल्या. पण राजकारणात जे घडते ते प्रवाही असते, झाले ते झाले अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मांडली आहे. पण वर्षभरातच जनतेचा मूड का बदलला याचा मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असा चिमटाही त्यांनी काढला आहे. 

कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेने बाजी मारली असली तरी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला भाजपा किंवा अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर कोल्हापूरमध्ये भाजपा ताराराणी आघाडी शिवसेना व अन्य पक्षांच्या मदतीेने सत्ता स्थापन करु शकते. निवडणुकीत शिवसेना - भाजपामधील वाकयुद्ध रंगले असले तरी निकालांनंतर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसते. मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी झाले ते झाले असे सूचक विधान केले आहे. निवडणुकीत एकमेकांच्या कोसाट्यास हात घालण्याचा प्रयत्न झाला पण शिवसेनेचा कासोटा घट्टा असल्याने तो तसाच राहिला असेही त्यांनी नमूद केले. स्मार्ट सिडी आणि साडे सहा हजार कोटींच्या पॅकेजला न भूलता कल्याण डोंबिवलीकरांनी शिवसेनेला साथ दिली यासाठी त्यांचे ऋणी आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.